शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात? अरविंद सावंत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 15:55 IST

यावेळी, शिवसेनेने त्यांचे परतीचे दोर अद्यापही कापलेले नाहीत? असे विचारले असता, सावंत म्हणाले...

शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार आले. यानंतर नुकताच शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, हे नाराज आमदार आता पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे म्हटले जातेय, असे विचारले असता, "आदीत्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करताना सांगत आले आहेत, की आमचे दरवाचे खुले आहेत. त्यामुळे ज्यांना वाटते त्यांनी अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाहीत," असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ते लोकमतसोबत बोलत होते. 

यावेळी, शिवसेनेने त्यांचे परतीचे दोर अद्यापही कापलेले नाहीत? असे विचारले असता, सावंत म्हणाले, आम्ही त्यांना म्हणालोय का, की तुमचे परतीचे दोर कापले आहेत? पण कुठल्या गद्दारांना क्षमा करावी, हा मिलियन डॉलर प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच स्वतःचे परतीचे दोर कापले आहेत, असेही अरविंद सावंत यावेळी म्हणाले.

इडीच्या भीतीपोटी घाबरलेल्यांसाठी संजय राऊत आदर्श -सावंत म्हणाले, ती सर्व असंतुष्ट माणसं, घाबरलेली माणसं, इडीच्या भीतीपोटी घाबरलेली माणसं आहेत. खरे तर इडीच्या भीतीपोटी घाबरलेल्या माणसांसाठी संजय राऊत आदर्श आहेत. ते न घाबरदा ईडीच्या कारवाईला सामोरे जातात. घाबरलेली लोकं ब्लॅकमेलर लोकं, ईडीच्या कारवाईला भीऊन पळालेली माणसं, यांचा हिंदूत्वाशी काही संबंध नाही. यांचा भगव्याशीही काही संबंध नाही. यांचा निष्ठेशीही काही संबंध नाही. हे सर्व जण गद्दारच आहेत.

यावेळी, संपर्कात किती लोक आहेत, असे विचारले असता, मला त्या गोष्टीचे महत्व नाही. धारिष्ट्य नसलेल्या माणसांबद्दल काय बोलायचं आपण? असे उत्तर अरविंद सावंत यांनी दिले.

अरविंद सावंत यांंची संपूर्ण मुलाखत -

 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरे