शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन उत्तरं अन् फडणवीस बनले महाराष्ट्रातले सर्वात 'शक्तिशाली' नेते...! असं जिंकलं पंतप्रधान मोदींचं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:23 IST

देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली त्यांना महाराष्ट्रातील राजकारणात एक विशेष आणि शक्तिशाली नेता बनवते. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. एवढेच नाही तर ते फडणवीसांच्या नेतृत्व क्षमतेचे आणि मेहनतीचे कौतुकही करत असतात.

महाराष्ट्रातदेवेंद्र फडणवीस पुन्ह एकदा मुख्यमंत्री होत आहेत. भाजपं विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्यान नावावर शिक्कामोर्तब झाले. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची नेता म्हणून निवड करण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला. याला सर्व नेत्यांनी एका स्वरात अनुमोदन दिले. यानंतर सर्व नेत्यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले. 

देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली त्यांना महाराष्ट्रातील राजकारणात एक विशेष आणि शक्तिशाली नेता बनवते. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. एवढेच नाही तर ते फडणवीसांच्या नेतृत्व क्षमतेचे आणि मेहनतीचे कौतुकही करत असतात. यातच, दोन घटना अशाही आहेत, ज्यांमुळे देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे मन जिंकले आणि मोदींचा देवेंद्र फडणवीसांवरील विश्वासही अधिक वाढला.  याच्या फलश्रृती स्वरुपात 2014 मध्ये फडणवीसांना मुख्यमंत्रीही बनवण्यात आले होते. तेव्हा फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. 

फडणवीस म्हणाले होते, 40 जागा जिंकू शकतो आल्या 41 -यातील पहिली घटना आहे ती 2014 च्या लोकसाभा निवडणुकीदरम्यानची. तेव्हा, महाराष्ट्रातील शेवटची प्रचार सभा अटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी परतत असताना काही नेते त्यांना सोडण्यासाठी विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी काही नेत्यांना, आपल्याला राज्यात किती जागा मिळू शकतात? असा प्रश्न केला होता. यावर, अनेक नेत्यांनी 15 से 20 जागा असे उत्तर दिले होते. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारले. यावर फडणवीस म्हणाले होते, 40 जागा जिंकू शकतो. मात्र जेव्हा प्रत्यक्षात आकडे आले तेव्हा हा आकडा 41 होता. तेव्हा भाजपला 23 तर अखंड शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या.

दुसरा किस्सा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा -यानंतरचा दुसरा किस्सा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा. लोकसभेला भाजपने अधिक जागा जिंकल्याने विधानसभा निवडणुकीसाठीही अधिक जागा मिळाव्यात, अशी भाजपची इच्छा होती. मात्र तत्काली शिवसेनेचा याला विरोध होता. यावर दीर्घ चर्चा चालली अखेर दोन्ही पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे ठरवले. यानंतर, भाजपने 260 जागांवर आपले उमेदवार उतरवले आणि 122 जागा जिंकल्या होत्या.तेव्हा तत्कालीन शिवसेना अधिक जागांवर अडून बसली होती. यावर, पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी स्वतंत्रपणे लढण्यासही काही हरकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. यावर भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले आणि निकाल भाजपच्या बाजूनेच आला. या दोन्ही प्रसंगांमुळे नरेंद्र मोदी यांचा फडणवीसांवरचा विश्वास अधिकच वाढला आणि शेवटी 2014 मध्ये फडणवीसांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण