शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

नाना पटोलेंच्या उचलबांगडीची मागणी, डॉ. आशिष देशमुखांचे काँग्रेस अध्यक्षांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 10:17 IST

प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले यांनी प्रश्न योग्यरीतीने हाताळले नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यकाळात काँग्रेसची पीछेहाट व नाचक्की झाली असून, या नेतृत्वात बदल न केल्यास काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी तक्रार काँग्रेसचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे.

देशमुख यांनी मंगळवारी काँग्रेसच्या मुख्यालयात खरगे यांची भेट घेतली व त्यांना पत्र दिले. त्यात त्यांनी पटोले यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांच्या उचलबांगडीची मागणी केली आहे. काही महिन्यांमध्ये राज्यातील काँग्रेसची वाटचाल अधोगतीकडे होत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील घोळामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेळेवर रवींद्र भोयर यांची उमेदवारी मागे घेण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले यांनी हे प्रश्न योग्यरीतीने हाताळले नाही. यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा घोळ झाला. महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, गेल्या वर्षातील काँग्रेसची वाटचाल योग्यरीतीने सुरू नसल्याने पटोले यांच्याजागी काँग्रेस अध्यक्षाप्रमाणे निवडणूक व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAshish Deshmukhआशीष देशमुख