शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 04:01 IST

काँग्रेस-राष्टÑवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले; हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, खते मोफत द्यावीत

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १२ दिवस झाले तरी भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाचे गुºहाळ सुरू आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यपालांनीच आता हस्तक्षेप करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवारकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. अवकाळी पावसामुळे कापूस, भात, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भूईमुग, धान, कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक विमा कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक बंद आहेत.बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी राज्यपालांकडे करण्यात आली.विरोधकांच्या या आहेत मागण्या :। नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. । शेतकऱ्यांचे पीक कर्ज व वीज बील माफ करा. । नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रती हेक्टर ५० हजार रुपये द्या. । फळबागा आणि भाजीपाल्यासाठी नुकसान भरपाई म्हणून प्रती हेक्टर १ लाख रुपये द्या.। पशुधन व घरांची झालेली पडझड पाहता त्यांचे पंचनामे तत्काळ करा. । रब्बीच्या पेरणीसाठी शेतकºयांना बी बियाणे, खते मोफत द्या. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवार