शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

विधानसभेसाठी भाजपकडे दहा जागांची मागणी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 4:08 PM

सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला आणखीन एक मंत्रीपद मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे- केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोलापूर जिल्हा दौºयावर- दुष्काळी भागांची केली पाहणी व शेतकºयांशी साधला संवाद- वंचित आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर केली टीका

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच आरपीआय असणार आहे. दहा जागांची मागणी आरपीआयकडून करण्यात आली आहे. सत्ता येण्यापूर्वी व सत्ता आल्यानंतर होणाºया मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला आणखीनच मंत्रीपद मिळेल. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदही मिळेल असा दावा यावेळी आठवले यांनी केला. 

रामदास आठवले हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पाहणी दौºयासाठी आले होते. तत्पूर्वी दुपारी त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, के. डी. कांबळे, बाबू बनसोडे,  राजरत्न इंगळे, चंद्रकांत वाघमारे, राजू ओहोळ, सोमनाथ भोसले आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्६णाले की, आठवले म्हणतात...वंचित आघाडीसोबत भरकटलेले, अपरिपक्व कार्यकर्ते गेले. बारामतीत कमळासमोर बटण दाबल्यावर घड्याळालाच मतदान गेले. राज ठाकरे यांच्या सभेचा निगेटिव्ह परिणाम होणार नाही. वंचित आघाडीत पडतेय फूट, त्यामुळे गेलेले माझ्याकडे परत येतील असे सांगत  दुष्काळी उपाययोजनाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़  

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाsolapur-pcसोलापूर