शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

राज्यात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 3:10 AM

विदर्भ-मराठवाड्यात हजेरी; पत्रे उडाले, झाडे कोसळली, फळबागा झोपल्या

नांदेड/अहमदनगर : विदर्भ-मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात मंगळवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाने घरावरचे पत्रे उडून गेले असून झाडेही उन्मळून पडली. फळबागा झोपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.उमरी (जि़ नांदेड) येथे मंगळवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली. अनेकांचे हातगाडे व त्यावरील साहित्य नाहीसे झाले. शहरात अनेक घरांवरील पत्रे उडाली. वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले.

उमरी रेल्वे स्थानकातील व बसस्थानकाचे छत उडाले. तसेच छताचे पंखे मोडून खाली पडले. पिंपळाचे एक झाड उन्मळून खाली पडले. वाºयाचा दाब एवढा मोठा होता की, शहरात अनेक घरावरील पाण्याच्या टाक्या उडून गेल्या. तसेच सोलारचे पॅनल उडून गेले. तळेगाव व परिसरात विजेचे खांब पडल्याने नुकसान झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चार जनावरे दगावलीअहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील हळगाव व आघी गावांमध्ये वादळी, पावसामुळे चारा छावण्यांमधील जनावरांचे छप्पर उडून गेले. वीज पडून दोन बैल व दोन गायींचा मृत्यू झाला. आघी येथील पाच घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले.

केळी बागांचे नुकसानपरभणी जिल्ह्यात मंगळवारी रात्री वादळी वाºयांसह झालेल्या पावसामुळे पाथरी, मानवत व जिंतूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे़ पाथरी तालुक्यातील लिंबा, विटा बु़, बाबूलतार या गावांमध्ये घरांवरील पत्रे उडून गेले़

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी