शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 06:35 IST

६ लाख शेतकऱ्यांना फटका

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार विभागातील ३० तालुक्यांत १,८९८ गावांतील सुमारे ६ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ३० हजार हेक्टरवरील खरीप हंगामातील पीक हातून गेले आहे. पंचनामे आणि पीकपाहणी सुरू असून, यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंतची ही स्थिती आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ७९२ गावांतील ९८ हजार शेतकºयांचे नुकसान झाले आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील पंचनामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील १,३५२ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील २० हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ५ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.अहवाल मंत्रिमंडळात ठेवणारमराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, मदतीसाठी केंद्रशासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंंत्री दादा भुसे यांनी ‘लोकमत’ला रविवारी दिली. शनिवार, रविवारी भुसे यांनी सोलापूरसह ७ जिल्ह्यांतील पिकांची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा