शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus News: वादाच्या ट्रेनला अखेर आभाराचा डबा; मुख्यमंत्र्यांनी दिले गोयल यांना धन्यवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 21:59 IST

CoronaVirus : एसटीमधून सव्वापाच लाख मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आलं, त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून 85 ते 90 कोटी रुपये खर्च केल्याचंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं आहे. 

मुंबईः आतापर्यंत १६ लाखांहून अधिक लोकांना रेल्वे आणि बसच्या माध्यमातून परराज्यात सोडलं आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे हे सर्व सांगत असतानाच त्यांनी ट्रेनवरून राजकारण करणाऱ्या पीयूष गोयल यांचे आभारही मानले आहेत. पीयूषजी धन्यवाद, तुम्ही मनावर घेतलं त्यामुळे 11 लाख मजूर ट्रेनने परत आपल्या घरी गेले. मागच्या वेळेस आम्ही बोलल्याने त्यांना राग आला आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी रेल्वे उपलब्ध करून दिल्याने अनेक मजूर त्यांच्या घरी पोहोचल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. एसटीमधून सव्वापाच लाख मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आलं, त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून 85 ते 90 कोटी रुपये खर्च केल्याचंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मर्यादित वेळेत फिरता येणार आहे. सध्या राज्यात सध्या 77 कोरोना चाचणी प्रयोगशाळा आहेत, येत्या काळात ही संख्या 100 वर नेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जे घरातून बाहेर पडत आहे, त्यांनी घरात येताना काळजी घ्यावी. कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ रुग्णालयात भरती व्हा. 34 हजारांपैकी 24 हजार रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाही. महाराष्ट्रात गेले दोन महिने उपचार करण्यावर भर दिला, टास्क फोर्स अविरत मेहनत करत आहे, मृत्यूदर कमी करायचा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.माझा एक निष्ठावान कार्यकर्ता चाचणीसाठी गेला आणि तिथेच कोसळला, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. येत्या पावसाळ्यापासून चाचण्यांची क्षमता आणि लॅबची संख्या वाढवावी लागेल, त्याची किंमत कमी करावी लागेल, कारण पावसात भिजून सर्दी-फ्लू होणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात आरोग्य, शिक्षण यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गरज पडल्यास नवीन हॉस्पिटल उभारणे शक्य व्हावे, अशी तयारी ठेवायची असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.  

हेही वाचा

Video: पुनश्च हरी ओम... लॉकडाऊनचा कालावधी संपून पूर्वपदावर येण्यास सुरुवातविद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणामोठी बातमी! वृत्तपत्र घरपोच पोहोचवण्यास परवानगी; उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याpiyush goyalपीयुष गोयलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस