शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:14 IST

गेले दोन दिवस कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५० च्या वर जात होता. काल राज्यात ७७ रुग्ण कोरोनाबाधीत आढळले होते.

मुंबई : कोरोनाबाधितांचे गेल्या दोन दिवसांचे आकडे पाहता राज्यासमोरील संकटामध्ये वाढ झाली होती. मात्र, आजचे राज्यात सापडलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा काहीसा हायसे वाटणार आहे. 

गेले दोन दिवस कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५० च्या वर जात होता. काल राज्यात ७७ रुग्ण कोरोनाबाधीत आढळले होते. तर सोमवारी मुंबई परिसरात ४९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. मात्र, मंगळवारच्या तुलनेत आजचा आकडा खूपच दिलासा देणारा आहे. आज राज्यभरात केवळ १५ रुग्ण कोरोनाबाधीत सापडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

यामुळे राज्यातील एकून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली असून मुंबईत १४ तर बुलढाण्यामध्ये १ रुग्ण सापडला आहे. दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातला गेलेल्या संभाव्य कोरोना बाधितांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास हा आकडा कमालीचा वाढण्याचा धोका आहे. 

केंद्र-राज्य व पालिकेत समन्वयाचा अभाव

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतोय, परिणामीराज्यातील यंत्रणांवरील दबावही वाढतोय. यामुळे कोरोनाच्या बाधित रुग्णांचीआकेडवारीत या तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे सातत्याने समोर येते आहे. याचाफटका मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला बसला आहे. कोरोनाची सर्व माहितीदररोजची व आतापर्यंतची आकडेवारी पालिका आऱोग्य विभाग  आणि राज्य शासनाच्या आऱोग्य विभागाकडून देण्यातयेत होती. मात्र त्यातील आकडेवारीमध्ये खूप तफावत आढळत होती. मंगळवारी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात भेट देऊन आढावा घेतला, त्यानंतर पालिकाआऱोग्य विभागाकडून येणाऱ्या तपशील रोखून यापुढे राज्य शासनाच्या आऱोग्य विभागाकडूनसर्व माहिती पुरविण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई