शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज ठेवणार नाही : देवेद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 5:46 PM

चक्रीवादळामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. त्यासाठी सरकारकडून भरीव मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज राहता कामा नये. त्यासाठी वेळ पडल्यास सरकारला धारेवर धरू, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज ठेवणार नाही : देवेद्र फडणवीस सरकारला धारेवर धरण्याचा फडणवीस यांचा इशारा

मंडणगड : चक्रीवादळामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. त्यासाठी सरकारकडून भरीव मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज राहता कामा नये. त्यासाठी वेळ पडल्यास सरकारला धारेवर धरू, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसलेल्या मंडणगड व दापोली तालुक्यांना त्यांनी शुक्रवारी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शुक्रवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मंडणगड शहरातून वेळास बाणकोटकडे प्रयाण केले व तेथे जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

त्यांच्यासमवेत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विनय नातू, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, भाजपा तालुकाध्यक्ष विश्वदास लोखंडे, माजी सभापती प्रिया दरिपकर स्मिता जावकर, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRatnagiriरत्नागिरी