शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

coronavirus : राज्यातील कच्च्या कैद्यांबाबत महानिरीक्षकांचा माेठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 19:06 IST

काेराेनाच्या पार्श्वभूमिवर कच्च्या कैद्यांबाबत कारागृह प्रशासनाकडून माेठा निर्णय घेण्याचा विचार सुरु आहे.

पुणे : राज्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा फटका आता कारागृह प्रशासनाला बसल्याचे चित्र आहे. कारागृहातील कैद्यांमध्ये काेणाला काेराेनाची लागण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन मंजूर व्हावा यासाठी न्यायालयाला विनंती करणार असल्याची माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिली. 

पुण्यात आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रामानंद म्हणाले, राज्यात एकूण 45 ठिकाणी 60 कारागृह आहेत. त्यात आजमितीला 38 हजार कैदी आहेत. राज्याच्या कारागृहातील साडेआठ हजार कैद्यांना शिक्षा झाली आहे. मात्र ज्यांच्यावर खटला चालू आहे किंवा जे कच्चे कैदी आहेत, त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध व्हायचा आहे त्यांना तात्पुरता किंवा नियमित जामीन मिळावा यासाठी न्यायालयात विनंती करणार आहाेत. अशा कैद्यांची यादी बनवून न्यायालयाकडे पाठविण्यात येणार आहे. असे केल्यास कारागृहातील गर्दी कमी करण्यास तसेच खबरदारी घेण्यास मदत हाेणार आहे. 

दरम्यान पुढील 15 दिवस कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. फाेन किंवा व्हिडीओ काॅलद्वारे त्यांना घरच्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचबराेबर कारागृहांमध्ये काेराेनाला राेखण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून विविध उपाययाेजना करण्यात येत आहे. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची दारात तपासणी करण्यात येणार आहे. काेणत्याही कर्मचाऱ्यांची किंवा कैद्यांची लक्षणे काेराेनसदृश्य दिसल्यास त्यांना तात्काळ विलगीकरण करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंग