शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: राज्यात २४ तासांत तब्बल ३५१ पोलिसांना कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 02:22 IST

राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ०६७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी २ हजार ५६९ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ११ हजार ३५६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबई : राज्यभरात गेल्या २४ तासांत तब्बल ३५१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून तिघांचा मृत्यू झाला अराह. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १४२ वर पोहोचला आहे.

राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ०६७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी २ हजार ५६९ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ११ हजार ३५६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या कोरोना झालेल्या ३४२ अधिकारी आणि २ हजार २२७ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १४२ पोलिसांना जीव गमवावा लागला असून यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे बंदोबस्तावर असताना पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत आहेत. कोरोना काळात आतापर्यंत घडलेल्या अशा विविध हल्ल्यांमध्ये ८९ पोलीस जखमी झाले असून याप्रकरणी ८९१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस