शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

CoronaVirus : राज्यात कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण, आतापर्यंत साडे आठ हजारांचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 21:54 IST

CoronaVirus : राज्यात सोमवारी दिवसभरात झालेल्या २७ मृत्यूंपैकी १५ मुंबईतील, सहा अमरावतीमधील, पुण्यातील चार, जळगाव- औरंगाबाद येथे प्रत्येकी एका मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबई : राज्यात एप्रिल अखेरीस कोरोना रुग्णांच्या संख्येने साडे आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात सोमवारी ५२२ कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर एकूण रुग्णसंख्या ८५९० इतकी झाली. तर राज्यात २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे राज्यात कोरोना (कोविड१९) ने झालेल्या मृत्यूंची संख्या ३६९ वर पोहोचली आहे. 

मुंबईत सोमवारी ३९५ इतक्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ७७६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी १५ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २१९ झाला आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात ९४ रुग्णांना बरे होऊन घरी पाठवले, तर आजपर्यंत १२८२ रुग्ण कोरोना (कोविड१९) मुक्त झाले आहेत.

राज्यात सोमवारी दिवसभरात झालेल्या २७ मृत्यूंपैकी १५ मुंबईतील, सहा अमरावतीमधील, पुण्यातील चार, जळगाव- औरंगाबाद येथे प्रत्येकी एका मृत्यूंची नोंद झाली आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू २० ते २५ एप्रिल या कालावधीतील आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक घरगुती अलगीकऱण प्रक्रियेत असून ९ हजार ३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख १२ हजार ५२२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र