शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

CoronaVirus : राज्यात कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण, आतापर्यंत साडे आठ हजारांचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 21:54 IST

CoronaVirus : राज्यात सोमवारी दिवसभरात झालेल्या २७ मृत्यूंपैकी १५ मुंबईतील, सहा अमरावतीमधील, पुण्यातील चार, जळगाव- औरंगाबाद येथे प्रत्येकी एका मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबई : राज्यात एप्रिल अखेरीस कोरोना रुग्णांच्या संख्येने साडे आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात सोमवारी ५२२ कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर एकूण रुग्णसंख्या ८५९० इतकी झाली. तर राज्यात २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे राज्यात कोरोना (कोविड१९) ने झालेल्या मृत्यूंची संख्या ३६९ वर पोहोचली आहे. 

मुंबईत सोमवारी ३९५ इतक्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ७७६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी १५ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २१९ झाला आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात ९४ रुग्णांना बरे होऊन घरी पाठवले, तर आजपर्यंत १२८२ रुग्ण कोरोना (कोविड१९) मुक्त झाले आहेत.

राज्यात सोमवारी दिवसभरात झालेल्या २७ मृत्यूंपैकी १५ मुंबईतील, सहा अमरावतीमधील, पुण्यातील चार, जळगाव- औरंगाबाद येथे प्रत्येकी एका मृत्यूंची नोंद झाली आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू २० ते २५ एप्रिल या कालावधीतील आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक घरगुती अलगीकऱण प्रक्रियेत असून ९ हजार ३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख १२ हजार ५२२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र