शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

CoronaVirus : राज्यात कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण, आतापर्यंत साडे आठ हजारांचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 21:54 IST

CoronaVirus : राज्यात सोमवारी दिवसभरात झालेल्या २७ मृत्यूंपैकी १५ मुंबईतील, सहा अमरावतीमधील, पुण्यातील चार, जळगाव- औरंगाबाद येथे प्रत्येकी एका मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबई : राज्यात एप्रिल अखेरीस कोरोना रुग्णांच्या संख्येने साडे आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात सोमवारी ५२२ कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर एकूण रुग्णसंख्या ८५९० इतकी झाली. तर राज्यात २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे राज्यात कोरोना (कोविड१९) ने झालेल्या मृत्यूंची संख्या ३६९ वर पोहोचली आहे. 

मुंबईत सोमवारी ३९५ इतक्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ७७६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी १५ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २१९ झाला आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात ९४ रुग्णांना बरे होऊन घरी पाठवले, तर आजपर्यंत १२८२ रुग्ण कोरोना (कोविड१९) मुक्त झाले आहेत.

राज्यात सोमवारी दिवसभरात झालेल्या २७ मृत्यूंपैकी १५ मुंबईतील, सहा अमरावतीमधील, पुण्यातील चार, जळगाव- औरंगाबाद येथे प्रत्येकी एका मृत्यूंची नोंद झाली आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू २० ते २५ एप्रिल या कालावधीतील आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक घरगुती अलगीकऱण प्रक्रियेत असून ९ हजार ३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख १२ हजार ५२२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र