शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus News: दिवसभरात ५०७१ रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईतील सर्वाधिक ४२४२

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 5:19 AM

आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे

मुंबई : राज्यात पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने कोरोनामुक्त रुग्णांना इस्पितळातून सुट्टी मिळाली. सोमवारी ५ हजार ७१ रुग्णांना घरी पाठविले असून, मुंबईतील संख्या ४२४२ आहे. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ४७.२ टक्के आहे. यापूर्वी २९ मे रोजी ८३८१ रुग्णांना घरी पाठविले होते.आज सोडण्यात आलेल्या ५०७१ रुग्णांमध्ये मुंबईतील ४२४२ (आतापर्यंत ३९, ९७६), पुणे मंडळात ५६८ (एकूण ८४३०), नाशिक मंडळात १०० (एकूण २३६५), औरंगाबाद मंडळ ७५ (एकूण १९४५), कोल्हापूर मंडळ २४ एकूण १०३०), लातूर मंडळ ११ (आतापर्यंत एकूण ४४४), अकोला मंडळ २२ (आतापर्यंत एकूण १०४८), नागपूर मंडळ २९ (एकूण ८११) रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.जगभरातील स्थिती80,31,000 एकूण रुग्ण4,36,000 आतापर्यंत मृत्यू41,49,000 बरे झालेलेभारतातील स्थिती3,32,424 एकूण रुग्ण9,502 मृत्यू1,69,000 बरे झालेले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या