शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus News : मुंबईत लष्कराची गरज नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 20:27 IST

CoronaVirus News in Maharashtra : कोरोनाविरुद्धच्या युद्धात आपण सगळेच जवान आहोत. आजवर जे काही केलं ते तुम्हाला विश्वासात घेऊन गेलं - उद्धव ठाकरे

ठळक मुद्देमुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबईत लष्कर बोलावलं जाईल या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहेत - उद्धव ठाकरेगरज भासल्यास केंद्राकडे अधिकचं मनुष्यबळ मागावं लागू शकतं, पण त्याचा अर्थ लष्कर होत नाही.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असताना, खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन आणखी कठोर केला जाईल आणि मुंबईत लष्कराला पाचारण केलं जाईल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात आहे. मात्र, या सगळ्या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असून मुंबईत लष्कराची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला. 

कोरोनाविरुद्धच्या युद्धात आपण सगळेच सैनिक आहोत. आजवर जे काही केलं ते तुम्हाला विश्वासात घेऊन केलं. त्यानंतर, संयमाच्या, जिद्दीच्या जोरावर ही लढाई आपण लढताय. फक्त गैरसमज आणि गडबड-गोंधळ होता कामा नये. संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर वगैरे बोलावणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी राज्यवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केलं.    

कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनचं काटेकोर पालन व्हावं यासाठी पोलीस दिवसरात्र झटत आहेत. त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. काही पोलीस आजारीही पडत आहेत. अशावेळी त्यांना  विश्रांती देणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदीच गरज भासल्यास केंद्राकडे अधिकचं मनुष्यबळ मागावं लागू शकतं. पण, याचा अर्थ लष्कराला बोलावणार असा होत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. 

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 हजारांच्या आसपास आहे. हा आकडा खूप मोठा आहे. त्यापैकी 3250 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी