शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Coronavirus: देशातील कोरोनाचा मृत्यूदर जागतिक दरापेक्षा कमी; राज्य सरकारचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:42 IST

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण ३.७५ टक्के

- खुशालचंद बाहेती औरंगाबाद : जगभरात कोरोनाचे थैमान चालू असतानाच भारतातील कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जागतिक प्रमाणापेक्षा कमी असल्याचे निष्कर्ष राज्य शासनाच्या अभ्यासात आढळून आले आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि द्रव्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कोरोनाविषयक माहितीच्या आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचे विश्लेषण करणारा अहवाल नुकताच सादर केला आहे.

राज्यात कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर दवाखान्यात दाखलकरण्यात आलेल्या रुग्णांपैकी 86% रुग्णांमध्ये आता कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणजेच ते बरे होण्याच्या मार्गावर आहेत.12% रुग्णांमध्ये अद्याप ही लक्षणे आहेत.02% रुग्ण मात्र, अत्यवस्थ आहेत.

या अहवालाप्रमाणे कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जागतिक पातळीवर 4.84%आहे. याउलट भारतात हे प्रमाण 2.59%आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचे मृत्यूचे प्रमाण मात्र 3.75%इतके आहे. ही मात्र राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

61 ते ७० वयोगटातील लोकांचे महाराष्ट्रात या रोगांमुळे सर्वाधिक मृत्यू (२०%) झाले आहेत. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण ३१ ते४० या वयोगटात असले तरीही या वयोगटातील ४६ बाधित व्यक्तींपैकी फक्त १ चा मृत्यू झाला आहे.

41 ते ५० वयोगटातील ४४ आणि ५१ ते ६० या वयोगटातील २८ रुग्णांपैकी प्रत्येकी एकाचाच मृत्यू झाला आहे. नुकत्याच धारावीत झालेल्या नवजात शिशूचा मृत्यू वगळता ३० वर्षे वयापर्यंतच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू