शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कर्नाटकात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 15:37 IST

आळंद दि १४ : कर्नाटकातील जनता अन्न पाणी विद्या व शेतकºयांंची सहकार खात्याची कर्जमाफी तसेच अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्यामुळे व सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात असल्यामुळे हात देणार नाही़

ठळक मुद्देकर्नाटक भूकमुक्त राज्य बनले भाजप समाज फोडण्याचे व परस्पर जातीत विद्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे़अमित शहा यांच्या प्रस्तावित स्टॅट्रीजीचा फज्जा उडेल

आॅनलाइन लोकमत सोलापूरआळंद दि १४ : कर्नाटकातील जनता अन्न पाणी विद्या व शेतकºयांंची सहकार खात्याची कर्जमाफी तसेच अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्यामुळे व सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात असल्यामुळे हात देणार नाही़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात पुन्हा एकदा कॉंग्रेसचेच सरकार येणार आहे असा आत्मविश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी  आळंद येथे बोलताना व्यक्त केला. कलबुरगी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या मिनी विधानसौध बांधकामाचे भूमिपूजन व विविध विकास कामांचे कोनशिला अनावरण समारंभात ते बोलत होते़  पालकमंत्री डॉ.शरणप्रकाश पाटील यांनी हैदराबाद कर्नाटक विकास महामंडळाच्या कामाचा संक्षिप्त आढावा घेतला. स्वागत व प्रास्ताविकात आमदार बी.आर.पाटील यांनी केले़  शेतकºयांच्या कर्जमाफीबध्दल मुख्यमंत्र्यांचा हिरवी शाल व नांगर देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास औशाचे आ़ बसवराज पाटील, आ़  सिध्दाराम म्हेत्रे, माजी मंत्री बाबुराव चिंचनसूर, ईशान्य कर्नाटक परीवहन मंडळाचे अध्यक्ष इलियास बागवान, आमदार जी.रामकृष्ण, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष भागनगौड संकनूर, ----------------भुकमुक्त कर्नाटक म्हणून कर्नाटकची ओळख़़.....राज्यातील १.८ लाख कुटुंबातील ४ लाख जनतेला मोफत तांदूळ देत असल्यामुळे कर्नाटक भूकमुक्त राज्य बनले आहे तसेच दुधउत्पादकांना लिटरला प्रतिलिटर ५ रु.अनुदान, अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी २७ हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद व पाटबंधारे विभागावर ६० हजार कोटी रुपये खर्च केले जे मागच्या भाजप सरकारने १८ हजार कोटी खर्च केले होते असा विकासाचा चढता आलेख पहाता जनता आम्हाला कशी दूर करेल. आम्ही सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात आहोत पण भाजप समाज फोडण्याचे व परस्पर जातीत विद्वेष निर्माण करण्याचे काम करत असल्यामुळे येडीयूरप्पांच्या मिशन १५० व अमित शहा यांच्या प्रस्तावित स्टॅट्रीजीचा फज्जा उडेल असे सिध्दरामय्यांनी स्पष्ट केले़