शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

कॉँग्रेस-भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू -ओवेसी

By admin | Updated: April 1, 2015 02:29 IST

कॉँग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना भीती दाखवून मते मिळविली, तर भाजपा दोन समाजांत विद्वेष पसरविणे आणि हिंदू बांधवांच्या भावना

मुंबई : कॉँग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना भीती दाखवून मते मिळविली, तर भाजपा दोन समाजांत विद्वेष पसरविणे आणि हिंदू बांधवांच्या भावना भडकविण्याचे राजकारण करीत आहेत. गेल्या १० महिन्यांत पंतप्रधान मोदी यांनी परदेश दौरे काढण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाला तिलांजली दिली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने जनता त्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही, असे प्रतिपादन ‘एमआयएम’चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी खेरवाडीत केले. वांद्रे (पू़) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार सिराज खान यांच्यासाठी आयोजिलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. खेतवाडीमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचे प्रचार कार्यालय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊन अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. ओवेसी म्हणाले, की आपण भारतीय राज्यघटना मानत असून त्याने दिलेल्या अधिकारानुसार समाजातील अल्पसंख्याक व बहुजनांच्या हितासाठी संघर्ष करीत आहोत. मात्र जातीयवादी शक्ती व कॉँग्रेसकडून आपल्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविला जात आहे. केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर आरएसएस व हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी घटनेविरोधात व भडकाऊ विधाने केलेली आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज असताना सरकारकडून त्यांना अभय देऊन समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे. या वेळी उमेदवार सिराज खान यांनी आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी)