शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील दोन दिवस पाऊस, गारपिटीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 03:30 IST

rain : किमान तापमानातही घट कायम असून, औरंगाबाद, परभणी, पुणे, महाबळेश्वर, नांदेड, मुंबई, सांगली, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, माथेरान, उस्मानाबाद, सातारा, बारामती, मालेगाव, बीड आणि नागपूर येथील किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : मुंबईसह राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल नोंदविण्यात येत असून, पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली असून, किंचित ठिकाणी पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव जाणवत आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस म्हणजे १७ आणि १८ फेब्रुवारीला राज्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. परिणामी शेतकरी बांधवांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.किमान तापमानातही घट कायम असून, औरंगाबाद, परभणी, पुणे, महाबळेश्वर, नांदेड, मुंबई, सांगली, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, माथेरान, उस्मानाबाद, सातारा, बारामती, मालेगाव, बीड आणि नागपूर येथील किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे.पुणे १४.९, महाबळेश्वर १५.२, नाशिक १६.१ तर, बारामतीत १५.७ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नाेंद झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास, तर किमान तापमान २० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. 

टॅग्स :Rainपाऊस