शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

केंद्रीय पथक उद्यापासून करणार नुकसानीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:21 IST

राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२,२३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दौऱ्यावर येत आहे.

मुंबई : राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२,२३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दौऱ्यावर येत आहे. औरंगाबाद विभागात डॉ. व्ही. तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन, नागपूर आणि अमरावती विभागात डॉ. आर. पी. सिंग तर नाशिक विभागात दीनानाथ आणि डॉ. सुभाषचंद्र हे अधिकारी पाहणी करतील. त्यानंतर हे पथक पीकहानीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करेल.राज्यात अवकाळी पावसाने ९० लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपयांपर्यंतची मदत जाहीर केली आहे, ती केवळ दोन हेक्टरपर्यंत असेल. शिवाय, बागायती शेतीसाठी १३५०० रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत दोन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे. तथापि, नुकसान खरीप पिकांचे झाले असून, ९० टक्के पिके कोरडवाहू असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपयेच मदत मिळेल. दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे ती १६ हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल. ही मदत तोकडी असल्याची टीका सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीतून लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी भावना आहे.नंतरच केंद्राची मदतसध्या जी मदत जाहीर झाली आहे ती राज्याच्या तिजोरीतून दिली जाणार आहे. केंद्राने अद्याप एक पैसाही दिलेला नाही. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस