शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथक उद्यापासून करणार नुकसानीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:21 IST

राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२,२३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दौऱ्यावर येत आहे.

मुंबई : राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२,२३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दौऱ्यावर येत आहे. औरंगाबाद विभागात डॉ. व्ही. तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन, नागपूर आणि अमरावती विभागात डॉ. आर. पी. सिंग तर नाशिक विभागात दीनानाथ आणि डॉ. सुभाषचंद्र हे अधिकारी पाहणी करतील. त्यानंतर हे पथक पीकहानीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करेल.राज्यात अवकाळी पावसाने ९० लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपयांपर्यंतची मदत जाहीर केली आहे, ती केवळ दोन हेक्टरपर्यंत असेल. शिवाय, बागायती शेतीसाठी १३५०० रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत दोन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे. तथापि, नुकसान खरीप पिकांचे झाले असून, ९० टक्के पिके कोरडवाहू असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपयेच मदत मिळेल. दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे ती १६ हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल. ही मदत तोकडी असल्याची टीका सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीतून लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी भावना आहे.नंतरच केंद्राची मदतसध्या जी मदत जाहीर झाली आहे ती राज्याच्या तिजोरीतून दिली जाणार आहे. केंद्राने अद्याप एक पैसाही दिलेला नाही. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस