शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Business: स्टार्टअप कंपन्यांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा, वर्षभरात ४० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 07:50 IST

startup companies: केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या स्टार्टअप कंपन्यांच्या स्थापनेत महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात त्यांची संख्या २०२१ मध्ये ३,७२१ वर पोहोचली आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या स्टार्टअप कंपन्यांच्या स्थापनेत महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात त्यांची संख्या २०२१ मध्ये ३,७२१ वर पोहोचली आहे. २०२० मध्ये अशा मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या २,६८५ होती. २०२१ मध्ये त्यात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२२ पर्यंत भारतातील एकूण मान्यताप्राप्त स्टार्टअप कंपन्यांची संख्या १४,००० इतकी होती. यातील सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. २०२१ मध्ये स्टार्टअप्सची स्थापना करण्यात पुणे देशात अव्वल ठरले आहे.

औरंगाबाद, नाशिकची आगेकूच औरंगाबादमध्ये २०२० मध्ये केवळ ४० स्टार्टअप कंपन्या कार्यरत होत्या. ही संख्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह ८५ झाली आहे. १२२ स्टार्टअपसह नाशिक हे एक केंद्र म्हणून उदयास आले तर, मुंबई उपनगरांत २८७ कंपन्या आहेत.

देशात ६५,८६१ एकूण स्टार्टअपमार्च २०२२ पर्यंत भारतात कार्यरत एकूण स्टार्टअप कंपन्यांची संख्या ६५,८६१ असली तरी, त्या सर्वांना वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) द्वारे मान्यता मिळालेली नाही. तथापि, गेल्या सहा वर्षांत त्यांची वाढदेखील अभूतपूर्व झाली आहे. २०१६-१७ मध्ये अशा कंपन्यांची संख्या ७२६ होती. मोदी सरकारने १६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केल्याने ही संख्या झपाट्याने वाढली आहे.

टॅग्स :businessव्यवसायMaharashtraमहाराष्ट्रMONEYपैसा