शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Budget 2020: महानगरांच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प तोकडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 04:12 IST

गृहकर्जे, घर खरेदीला चालना मिळण्याची शक्यता

- रमेश प्रभू

शहरांची सुधारणा प्रामुख्याने तेथील नागरी सुविधांवर अवलंबून असते. नागरी सुधारणा, पायाभूत सुखसोयी, निवास व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, शिक्षण इ. बाबींसाठीची तरतूद आणि त्याची योग्य अंमलबजावणी यावरच शहरांची बहुतांश सुधारणा अवलंबून असते. अस्ताव्यस्त वाढलेल्या झोपडपट्ट्या, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती, आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा यामुळे मुंबईची एकेकाळी बकाल शहर म्हणून ओळख होती. परंतु, गेल्या काही वर्षांत मुंबई कात टाकत असून तिची नियोजनबद्ध शहराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

या वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १ कोटी ७० लाखांची तरतूद असली तरी आपल्या संपूर्ण देशाचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता ही तरतूद फारच अपुरी आहे. शहरांच्या स्वच्छतेचा विचार पहिल्यांदाच या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे आणि त्यासाठी ४ हजार ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.शहरांची सुधारणा तेथील घरांवर ओळखली जाते. सध्या मुंबई आणि मुंबई उपनगरसारख्या शहरांत बांधकामांचा वेग मंदावला आहे; किंबहुना ठप्प झाला आहे.

देशाच्या निकोप अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच हे चांगले लक्षण नाही. याला अनेक घटक कारणीभूत आहेत. पैशांचे विमुद्रीकरण, जीएसटीची गुंतागुंत, नवीन रेरा कायदा आणि बँकांची दिवाळखोरी, वाढलेले जमिनीचे, अधिमूल्याचे दर यामुळे बांधकाम व्यवसाय फायदेशीर ठरत नाही. नवीन घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे लोकांनाही नवे घर घेणे परवडेनासे झाले आहे.

दिलासादायक म्हणजे या अर्थसंकल्पात वर्षाला ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल. त्यांची क्रयशक्ती वाढून घरांसाठी कर्ज घेणे व त्याचे हप्ते भरणे त्यांच्या खिशाला परवडणारे आहे.या अर्थसंकल्पात घरबांधणी उद्योगाला संजीवनी देण्यासाठी ठोस पाऊल उचललेले नाही, त्यामुळे शहरांची सुधारणा ही अर्धवटच राहणार आहे.

टॅग्स :budget 2020बजेटbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाMaharashtraमहाराष्ट्रNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन