शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

विधानसभाही प्रचंड बहुमताने जिंकण्याची भाजपची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 03:50 IST

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड मध्ये यावर्षी होणाऱ्या निवडणुका पाहता हे धोरण, रणनीति अवलंबिली जाईल

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमधील यशानंतर भाजपने पुन्हा एकदा पक्ष भक्कम करण्यासाठी नवी रणनीती तयार केली. दलित आणि मागास मतदारांना पक्षासोबत जोडण्यासाठी एक हजार दलितांशी संपर्क साधण्यास नेते मंडळींना सांगितले जाईल. यासाठी बुद्धीजीविंचे पॅनेल बनविले जाईल.

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड मध्ये यावर्षी होणाऱ्या निवडणुका पाहता हे धोरण, रणनीति अवलंबिली जाईल, असे मानले जाते. भाजपचे लक्ष प्रत्येक वर्गातील मतदात्यांवर आहे. योजनेनुसार भाजप नवे दलित चेहरे तयार करेल. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांपासून वंचित लोकांपर्यंत लाभ पोहचविला जाईल. योजनांपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहिलेल्यांपर्यंत त्या पोहचविल्या जातील. दलित आणि मागास वर्गातील मतदारांपर्यंत योजनांचा लाभ पोहचविण्यासोबतच सातत्यपूर्ण संपर्क साधूनच त्यांच्यापर्यंत पोहचता येईल. विश्वास संपादन करता येईल, असे पक्षाला वाटते. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘सबका विश्वास’ धोरणानुसार, त्यांना पक्षाचे खात्रीशीर मतदार बनविता येईल, असे पक्षाचे मत आहे.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणाJharkhandझारखंड