शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Raosaheb Danve : आता हे काय काढतात? आम्हीच यांचे कोथळे काढू; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 12:30 IST

"यांचे लग्न ठरले होते आमच्याशी, हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लग्न केले. यांचे सर्व आमदार आणि खासदार एका मुख्यमंत्री पदासाठी नाराज आहेत..."

सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेचे नेते सातत्याने एकमेकांविरोधात टोलेबाजी करताना दिसत आहेत. यातच, आज भाजप नेते, तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या एका विधानावरून पलटवार करताना, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यांचे लग्न ठरले होते आमच्याशी, हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लग्न केले. यांचे सर्व आमदार आणि खासदार एका मुख्यमंत्री पदासाठी नाराज आहेत. आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू, असे दानवे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले दानवे? -दानवे म्हणाले, "यांचं लग्न ठरलं होतं आमच्यासोबत हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लावलं. तुम्हीही मतं दिलीच असतील ना? तुम्ही भाजप-सेनेला मतदान दिलं. ज्याला मतं दिली त्याच्याबरोबर युती तोडून टाकली आणि स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काय? आज यांचे सर्व आमदार आणि खासदार नाराज आहेत एका मुख्यमंत्रीपदासाठी. यामुळे जनता निर्णय करेल. आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्ही कोथळे काढू यांचे."

काय म्हणाले होते संजय राऊत -"लोक म्हणतात, की प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते. पण नाही, प्रेमात नैतिकता पाळायला पाहिजे. पण जेव्हा कुणी युद्ध करायला येत असेल, तेव्हा मी या मताचा आहे, की मी नैतिकता पाळणारा आहे. जर तुम्ही नैतिकता पाळणार नसाल, तुम्ही युद्धाचे नियम पाळणार नसाल, तुम्ही पाठिमागून वार करणार असाल, तर मलाही कोथळा काढण्याचा अधिकार आहे," असे संजय राऊत यांनी म्हटले होते. ते मुंबई येथे आयोजित शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलच्या मेळाव्यात बोलत होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा