शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"संजय राऊतांना सत्तेचा माज, त्यांनी अपक्षां आमदारांचा अपमान केला", अनिल बोंडेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 13:26 IST

Anil Bond slams Sanjay Raut: नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी घोडेबाजार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई- नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. यात महाराष्ट्रातील सहापैकी तीन जागांवर भाजपचा विजय झाला, तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली. दरम्यान, शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात झालेल्या थेट सामन्यात भाजपचा विजय झाला. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही अपक्ष आमदारांची नावे सांगत भाजपला मतदान केल्याचा आरोप केला. यावर भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bond) यांनी जोरदार टीका केली.

'संजय राऊतांना सत्तेचा माज'राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनिल बोंडे नागपूरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना बोंडे म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनता आता महाविकास आघाडीला वैतागली आहे. महाविकास आघाडीतील आणि अपक्ष आमदारही त्यांना वैतागले आहेत. संजय राऊत यांना तर सत्तेचा माज आलाय, ते द्वेषाने पेटलेले आहेत, म्हणूनच त्यांनी अपक्ष आमदारांचा अपमान केला. अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा आरोप करून बदनामी करण्याचा गाढवपणा त्यांनी केला," अशी बोचरी टीका बोंडे यांनी केली आहे. 

'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत...'ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीतल्या आमदारांकडून त्यांचे मंत्री कमिशन घेतात तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? पक्षातील आमदारांनाच त्यांचे मंत्री, मुख्यमंत्री भेटत नाहीत. महाराष्ट्रातील जनता सरकाला वैतागली आहे. यांच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत आहे. सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळाचीच आठवण येत आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असंही बोंडे म्हणाले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAnil Bondeअनिल बोंडेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना