शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; भाजप नेत्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 11:51 IST

१६ जानेवारीपासून देशभरात सुरू करण्यात आली आहे लसीकरण मोहीम

ठळक मुद्दे१६ जानेवारीपासून देशभरात सुरू करण्यात आली आहे लसीकरण मोहीमलसीकरणात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर तर कर्नाटक पहिल्या स्थानी

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं देशात सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना परवानगी दिली. त्यानंतर १६ जानेवारीपासून देशात लसीकरम मोहिमेला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही मोहीम सुरू करण्यात आली. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कोणत्या राज्यानं आतापर्यंत किती जणांना लस दिली याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हा आठव्या क्रमांकावर आहे. यावरूनच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे."कोविडची लस तयार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारचे हलेडुले सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम देशभरात सुरू असून या यादीत  ठाकरे सरकारचा क्रमांक ८ वा आहे. फक्त टक्केवारीत नंबर वन," असं म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केंद्र सरकारची एक यादी जाहीर केली आहे. १९ जानेवारी २०२१ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत देशभरातील कोणत्या राज्यात किती लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे याची माहिती यात देण्यात आली आहे. १९ जानेवारी २०२१ पर्यंत देशभरात ६ लाख ३१ हजार जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक असून कर्नाटकात ८० हजार ६८६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे तेलंगण आणि ओदिशाचा क्रमांक आहे. तर महाराष्ट्र या यादीत आठव्या क्रमांकावर असून १९ जानेवारी रोजी ही यादी प्रसिद्ध होईपर्यंत ३० हजार २४७ लोकांना ही लस देण्यात आल्याचं सांगितलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरMaharashtraमहाराष्ट्रCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत