शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजप सरकार श्रीमंत आणि दलालांचे; अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 22:22 IST

उत्तर भारतीय समाज खारघर यांच्यावतीने शहरातील उत्कर्ष हॉल येथे आयोजित होळी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.

पनवेल : भाजप सरकार श्रीमंत आणि दलालांची सरकार आहे. मोदींनी पुत्रधर्म, राजधर्म पाळला नाही. केवळ दोनच लोक भारत देश चालवत आहेत. अशा प्रवृत्तीला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे. अच्छे दिन कुठे आहेत? असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच आघाडीच्या उमेदवारांना निवडणून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी सोमवारी खारघर येथे केले.

उत्तर भारतीय समाज खारघर यांच्या वतीने शहरातील उत्कर्ष हॉल येथे आयोजित होळी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.उपस्थित उत्तर भारतीय समाजाच्या पदाधिका-यांशी पवारआहे यांनी हिंदी बोली भाषेत संवाद साधला .या मेळाव्याला मोठया संख्येने उत्तर भारतीय उपस्थित होते .मावळ लोकसभा मतदार संघात यावेळी पार्थ पवार च्या रूपाने तरुण उमेदवार राष्ट्रवादीने दिला आहे . या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन पवार यांनी केले .राष्ट्र्वादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी देखील भाजप सरकार वर टीका करत .

पार्थ पवार च्या उमेदवारीचे समर्थन करीत पार्थ पवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक, प्रमोद हिंदुराव, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे ,नगरसेवक सतीश पाटील , आर .सी घरत, नगरसेवक हरेश केणी, सुदाम पाटील, बळीराम नेटके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpanvelपनवेल