शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

"विरोधकांना भय दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष"

By श्याम बागुल | Updated: September 18, 2022 17:26 IST

काँग्रेसच्या नाना पटोले यांची जळजळीत टीका

नाशिक: विरोधकांना सीबीआय, ईडीचे भय दाखवून विविध मार्गाने भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष असून, या पक्षाने देशातील लोकशाही, संविधान व माध्यमांनाही धोक्यात आणले आहे. देशात लोकशाही पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर ओसीबींनी एकत्र येऊन संघटन मजबूत केले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. काँग्रेसच्या ओबीसी आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र मंथन शिबीरात पटोले बोलत होते. अध्यक्षस्थानी अ. भा. ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅ. अजयसिंह यादव होते.

यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, "देश स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेसचे मोठे योगदान राहिले. स्वातंत्र्यानंतर देशातील लोकशाही टिकवून ठेवण्याचे काम काँग्रेसने केले व सर्व समाजघटकांना एकत्र ठेवले. त्यानंतर मात्र गेल्या आठ वर्षात भाजपाने ओबीसींना जात-पातीत भांडणे लावले, धर्मांमध्ये फूट पाडली. त्यातूनच लोकशाही व्यवस्था, देशाचे संविधान धोक्यात आणले. माध्यमांची गळचेपी करून, प्रशासकीय यंत्रणाही संपविली." याशिवाय, देशात असेच सुरू राहिले तर अराजकता निर्माण होईल अशी भीतीही पटोले यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाCorruptionभ्रष्टाचार