शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

बिनकामाचे एमएसआरडीसी!

By admin | Updated: May 12, 2015 02:47 IST

तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर अविश्वास दाखवत मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीची वर्षभर बैठकच घेतली नाही तर त्याहीपुढे जात विद्यमान

अतुल कुलकर्णी, मुंबईतत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर अविश्वास दाखवत मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीची वर्षभर बैठकच घेतली नाही तर त्याहीपुढे जात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यापासून आजपर्यंत या समितीची स्थापनाच केली नाही. कोणतेही निर्णय या समितीशिवाय होत नाहीत, परिणामी राज्यात मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा केवळ कागदावर उरल्या असून एमएसआरडीसी विभाग बिनकामाचा बनला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मार्फत मंजूर केले जातात. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करत असते. या समितीत वित्त व नियोजन मंत्री, महसूलमंत्री, बांधकाममंत्री, वन खात्याचे मंत्री, उद्योगमंत्री, मुख्य सचिवांसह विविध विभागाचे सचिव असे १८ ते १९ लोक असतात. २५ कोटींच्या वरचा प्रकल्प असेल तर अशा कामाच्या निविदा काढण्यासाठी, निविदा निश्चित करण्यासाठी या समितीची मान्यता लागते. मात्र अशी समितीच अस्तित्वात नसल्यामुळे कोणत्याही मोठ्या प्रकल्पांना फडणवीस सरकार आल्यापासून मान्यताच मिळालेली नाही. आघाडी सरकारच्या काळात एमएसआरडीसी हा विभाग राष्ट्रवादीकडे होता त्यावेळी अनेक आक्षेप घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक महिने पायाभूत समितीची बैठकच घेतली नव्हती.