शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा जिंकणारच!

By admin | Updated: August 18, 2014 03:36 IST

आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना रविवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी अमरावती आणि नागपूर विभागातील ११ जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. राज्यात काँग्रेसचा प्रभाव वाढत असून लोकसभेवेळी झालेल्या चुका सुधारत आगामी विधानसभा जिंकणारच, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना रविवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी अमरावती आणि नागपूर विभागातील ११ जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विलास मुत्तेमवार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी मुलाखती घेतल्या. या वेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा प्रभाव दिसणार नसल्याचे सांगितले. विधानसभेची लढाई वेगळी आहे. तसेच लोकसभेतील चुका टाळून विधानसभा जिंकणारच, असे ते म्हणाले. मागील विधानसभेत काँग्रेसने १७४ जागा लढविल्या. या १७४ जागांव्यतिरिक्त अन्य मतदारसंघांतूनही काँग्रेस कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे. मात्र आघाडीतील जागावाटपाचा अद्याप निर्णय झालेला नाही. जागावाटपानंतरच याबाबत विचार करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)