शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महाराष्ट्राशी जवळीक असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधीयांकडे विधानसभेची धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 11:12 IST

जम्मू काश्मीरविषयी भाजप सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाला सिंधीया यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे सिंधीया भाजपमध्ये येणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्यांची छाननी समितीवरील नियुक्त महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मुंबई - आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या छाननी समितीचे अध्यक्षपद मध्यप्रदेशचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच याची घोषणा केला. सिंधीया यांचा महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचा संबंध असून त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रकाँग्रेसला लाभ होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची निश्चित करण्याचे काम ही समिती करणार आहे. या समितीत सिंधीया यांच्या व्यतिरिक्त मल्लिकार्जुन खर्गे, हरिष चौधरी, मणिक्कम टागोर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, तसेच आमदार के.सी. पडवी यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढविण्यासंदर्भात समिकतीचे मत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भातील निर्णयात सिंधीया यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

जम्मू काश्मीरविषयी भाजप सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाला सिंधीया यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे सिंधीया भाजपमध्ये येणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्यांची छाननी समितीवरील नियुक्त महत्त्वपूर्ण मानली जात आहे.