शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

गाळपासाठी १९५ साखर कारखान्यांचे अर्ज; पुणे विभागातील ६४ कारखान्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 01:21 IST

२० आॅक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामासाठी राज्यातील १९५ कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवाने मागितले आहेत. त्यात पुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांचा समावेश आहे. गतवर्षी १८७ साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले होते.

- अरुण बारसकरसोलापूर : २० आॅक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामासाठी राज्यातील १९५ कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवाने मागितले आहेत. त्यात पुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांचा समावेश आहे. गतवर्षी १८७ साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले होते.२०१७-१८च्या गाळप हंगामासाठी राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख २ हजार हेक्टर होते. यावर्षीच्या २०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यात ११ लाख६२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसआहे. अर्थात यंदा दोन लाख ६० हजार हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे.पुणे विभागातील पुणे, सोलापूर व सातारा या जिल्'ात सर्वाधिक ४ लाख १४ हजार २३३ हेक्टर ऊस असून, या विभागातील तब्बल ६४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत, अशी अधिकृत माहिती मिळाली.थकलेली एफआरपीची रक्कम देणाºया साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाईल. २० आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांचे पैसे चुकते करण्याचे आदेश कारखान्यांना दिले आहेत. एफआरपीमधून कोणाचीही सुटका नाही.- सुभाष देशमुख, सहकार व पणनमंत्रीकारखान्यांची संख्याविभाग सहकारी खासगीअहमदनगर १६ १२अमरावती ०० ०२औरंगाबाद १३ ११कोल्हापूर २५ १२नागपूर ०० ०४नांदेड १६ २०पुणे ३० ३४एकूण १०० ९५

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र