शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अमित ठाकरेंच्या लग्नाला मोजक्यांनाच निमंत्रण; राज ठाकरेंनी सांगितले कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 20:21 IST

अमित ठाकरे यांचे लग्न साधेपणाने करण्यात येणार आहे.

नाशिक : पुढील जानेवारीमध्ये अमितचे लग्न आहे. हे लग्न मोठ्या प्रमाणात करणार नाही. मोजक्याच लोकांना बोलावणार आहे. कारण, मनसे पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच इतर पक्षांचे नेतेमंडळींना निमंत्रण दिल्यास ही संख्याच 5.5 ते 6 लाखांच्या घरात जाते. यामुळे जोडप्याची ससेहोलपट नको म्हणून मोजक्यांनाच लग्नाला बोलविणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. 

एकट्या मुंबईतच पुरुष गटप्रमुख 11 हजार आहेत. महिला गटप्रमुखांची संख्या वेगळीच. शिवाय ते काही एकटे येणार नाहीत. यामुळे हा आकडा किती असेल याचा दोन महिन्यांपूर्वीच सहज हिशेब मांडला. हा आकडा लाखांच्या घरात जातो. यामुळे वधू-वराला त्रास होईल, असेही त्यांनी सांगितले. 

यावर पत्रकारांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांना लग्नाचे निमंत्रण देणार का असे विचारले असता, त्यांचा लग्न या गोष्टीवर विश्वास आहे का, अशी मिश्किल टिप्पणी करत स्मितहास्य केले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदी