शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

विधानसभा अध्यक्ष पदाचा नेहमीच आदर, पण ही व्यक्ती त्या लायक आहे का? राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 13:23 IST

संविधाना नुसार निर्णय दिला असता तर हे सगळे आमदार घरी बसले असते. दिल्लीचे आदेश काय येतात, त्यावर हे सुनावणी घेणार. - संजय राऊत

विधानसभेत आमदारांच्या अपात्रतेवरून सुनावणी सुरु असताना संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर टीका केली आहे. तसेच अजित पवार आणि शिंदे गटातले बहुतांश आमदार आणि खासदार भाजपात प्रवेश करतील, असा दावाही राऊतांनी केला आहे. 

दिल्लीमधून आदेश येतात, तर ते दिल्लीलाच जाणार. संविधाना नुसार निर्णय दिला असता तर हे सगळे आमदार घरी बसले असते. दिल्लीचे आदेश काय येतात, त्यावर हे सुनावणी घेणार. विधानसभा अध्यक्षांचा आम्ही नेहमी आदर केलाय पण ही व्यक्ती त्या लायक आहे का? ते स्वत: कायदा आणि संविधान मानतात का? असा सवाल करत पक्ष सोडून गेलेल्या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे हा कायदा आहे, परंतू त्यावर निर्णय घेतला जात नाहीय, असा आरोप राऊत यांनी केला आहे. 

अजित पवार आणि शिंदे गटातले बहुतांश आमदार आणि खासदार भाजपात प्रवेश करतील. भाजपाने त्यांना उमेदवारी दिली तर कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील. ज्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोडले त्यातील अनेकांचे पराभव होणार आहेत. राज्यातील जनतेची मी मानसिकता पाहत आहे, नागरिक गद्दारांना स्वीकारणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला.

याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजस्थान दौऱ्यावर देखील राऊतांनी टोला हाणला. पुढच्या वर्षी अमेरिका आणि फ्रान्समध्ये निवडणुका आहेत. शिंदे हे ताकदवर नेते आहेत, तिकडे पण त्यांचे सभा लागतील, असा टोला राऊतांनी शिंदेंना लगावला. तसेच इथे पालिका निवडणुका घायला सांगा आधी, चालले राजस्थानमध्ये प्रचार करायला, असेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Narvekarराहुल नार्वेकरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे