शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

...म्हणून 'या' गावात कोरोनाचा शिरकाव टळला; सुरूवातीपासूनच आहे कोरोनामुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 12:59 IST

गावक-यांनी घेतलेल्या योग्य खबरदारीमुळेच आज गाव बिनधास्त आपले आयुष्य जगत आहे.

जेव्हा कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण देश अडकला होता. तेव्हा मात्र महाराष्ट्रातील एक गाव सुरूवातीपासूनच योग्य ती खबरदारी घेत होता. कोरोनाने साऱ्यांनाच धडकी भरवली आणि परिणामी असंख्य नागरिकांनी गावी जाण्यासाठी पायपीट करत आपले घर गाठले. शहरांतून गावाकडे पलायन केलेल्यामुळे देखील गावात कोरोनाने शिरकाव केला. परिणामी इतरांमुळे गावक-यांनाही कोरोनाने चांगलीच धडकी भरवली असताना एक गाव आहे. जो आजही कोरोनामुक्त आहे. या गावात एकही कोरोनाचा रूग्ण आढळला नाही. आज या गावाचे विशेष कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावात  कोरोनाला गावात एंट्रीच दिली नाही. कोरोनाच्या संकटात हे गाव अगदी निर्धास्त आहे आणि त्याचे कारण म्हणजे कोरोनासाचा प्रादुर्भाव सुरू होताच पाळलेल्या स्वयंशिस्तीमुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच नाही.

गावकरीही सोशल डिस्टंसिंगचे नित्यनियमाने  पालन करताना दिसून येतात. तसंच गावातील जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने गावातील शंभर टक्के नागरिकांची नियमित तपासणी सुरू ठेवत सर्वांच्या आरोग्यावर नजर ठेवली आहे. गावक-यांनी घेतलेल्या योग्य खबरदारीमुळेच आज गाव बिनधास्त आपले आयुष्य जगत आहे. आज या गावाने सा-यांसमोर एक आदर्शच निर्माण केलं आहे. त्यामुळं घरात राहा सुरक्षित राहा याबरोबरच आपली आणि इतरांची काळजी घ्या आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस