शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून 'या' गावात कोरोनाचा शिरकाव टळला; सुरूवातीपासूनच आहे कोरोनामुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 12:59 IST

गावक-यांनी घेतलेल्या योग्य खबरदारीमुळेच आज गाव बिनधास्त आपले आयुष्य जगत आहे.

जेव्हा कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण देश अडकला होता. तेव्हा मात्र महाराष्ट्रातील एक गाव सुरूवातीपासूनच योग्य ती खबरदारी घेत होता. कोरोनाने साऱ्यांनाच धडकी भरवली आणि परिणामी असंख्य नागरिकांनी गावी जाण्यासाठी पायपीट करत आपले घर गाठले. शहरांतून गावाकडे पलायन केलेल्यामुळे देखील गावात कोरोनाने शिरकाव केला. परिणामी इतरांमुळे गावक-यांनाही कोरोनाने चांगलीच धडकी भरवली असताना एक गाव आहे. जो आजही कोरोनामुक्त आहे. या गावात एकही कोरोनाचा रूग्ण आढळला नाही. आज या गावाचे विशेष कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावात  कोरोनाला गावात एंट्रीच दिली नाही. कोरोनाच्या संकटात हे गाव अगदी निर्धास्त आहे आणि त्याचे कारण म्हणजे कोरोनासाचा प्रादुर्भाव सुरू होताच पाळलेल्या स्वयंशिस्तीमुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच नाही.

गावकरीही सोशल डिस्टंसिंगचे नित्यनियमाने  पालन करताना दिसून येतात. तसंच गावातील जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने गावातील शंभर टक्के नागरिकांची नियमित तपासणी सुरू ठेवत सर्वांच्या आरोग्यावर नजर ठेवली आहे. गावक-यांनी घेतलेल्या योग्य खबरदारीमुळेच आज गाव बिनधास्त आपले आयुष्य जगत आहे. आज या गावाने सा-यांसमोर एक आदर्शच निर्माण केलं आहे. त्यामुळं घरात राहा सुरक्षित राहा याबरोबरच आपली आणि इतरांची काळजी घ्या आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस