शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जानकरांनंतर आणखी एक मित्रपक्ष भाजपावर नाराज; स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 09:34 IST

मला हे सगळे माहिती आहे. नाक कसं दाबायचे, कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हेही माहिती आहे. आम्ही झुकत नाही असं कडू यांनी सांगितले. 

नागपूर - एनडीएच्या बैठकीसाठी मी दिल्लीला गेलो होतो. जेव्हा एखादी निवडणूक लढतो तेव्हा प्रत्येक घटकाला विचारलं जाते ती भूमिका भाजपाची दिसत नाही. आम्हाला त्याची फार गरजही वाटत नाही. आम्ही महायुतीत आहे की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आमची लढण्याची तयारी झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात ३००-४०० उमेदवार आम्ही उभे करू असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, आम्ही स्वाभिमानी आहोत, कुणालाही कुणाचा पक्ष संपवण्याची ताकद नसते. कापसाचा भाव, घरकुल, मजुराचा प्रश्न आहेत. आम्ही कुणाला मतदान देतो ते पाहायला मिळावे यासाठी आम्ही अभियान राबवणार आहोत. गरज असते तर ४ फोन केले असते. विधान परिषदेची, राज्यसभेची निवडणूक असते तेव्हा आम्हाला फोन करून विचारले जाते. परंतु ते झाल्यानंतर कुणी विचारत नाही हे २० वर्षापासून अनुभवतोय. मला हे सगळे माहिती आहे. नाक कसं दाबायचे, कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हेही माहिती आहे. आम्ही झुकत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्री शिंदेंसोबत आम्ही चर्चा करणार नाही. त्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही चर्चा करू, पण आम्हाला चर्चेची गरज वाटत नाही. मुख्यमंत्र्यांचा पक्ष मोठा असला तरी आमचा पक्ष, आमची विचारधारा आहे. त्या विचारधारेने आम्ही पुढे जातो. EVM मशिनमुळे आमचे मत कुणाला जाते हे कळत नाही. त्यामुळे मी खासदार म्हणून अभियान राबवू प्रत्येक मतदारसंघात जास्तीत जास्त उमेदवार उभे करू असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपाकडे काही जागांची मागणी केली होती, पण ती अमान्य करण्यात आल्याने आता जानकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ते रासपचे उमेदवार होते आणि भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४