शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

बिहार, कर्नाटकनंतर भाजपच्या रडारवर महाविकास आघाडी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 15:12 IST

कर्नाटकपूर्वी भाजपने बिहारमध्ये देखील लालू प्रसाद यादव यांच्या राजदला धक्का देत सत्तेतून बाहेर केले होते. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रावर भाजपची नजर आहे. 

मुंबई - कर्नाटकमध्ये नुकत्याच 15 जागांवर झालेल्या पोट निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या कारभारापेक्षा ते कोसळण्याच्या चर्चांच अधिक असल्याचे दिसून येत आहे. तसा प्लॅनच भाजपने सुरू केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा गोड बातमीचा उल्लेख केल्यामुळं या शक्यतांना पाठबळ मिळत आहे.

कर्नाटकमधील बंडखोर आमदारांवर केलेल्या कारवाईनंतर १५ विधानसभा जागांवर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांत भाजपने १२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या सरकारला बहुमतासाठी सहा जागांची आवश्यकता असताना त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्याने आता हे सरकार स्थिर झाले आहे. काँग्रेसने फक्त दोन जागा जिंकल्या असून जनता दल (एस)ला एकाही जागेवर विजयी पताका फडकाविता आलेली नाही. 

कर्नाटकपूर्वी भाजपने बिहारमध्ये देखील लालू प्रसाद यादव यांच्या राजदला धक्का देत सत्तेतून बाहेर केले होते. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रावर भाजपची नजर आहे. 

राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊऩ सरकार स्थापन केल्याने भाजपच्या इराद्यावर पाणी फेरले गेले. आता पुन्हा एकदा भाजप उचल घेणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र आमदार फोडून की, राष्ट्रवादीला सोबत घेऊन ते येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.