शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाहिजे तेथे चिखल करा आणि कमळ फुलवा, हे आम्ही होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 20:58 IST

महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झाले आहे.

नागपूर - मुख्यमंत्रिपदावरून युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजपा एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. आता राज्यपालांच्या अभिभाषणावर मत मांडताना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. आता पाहिजे तिथे चिखल करा आणि कमळ फुलवा; असे आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झाले आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आपले मत व्यक्त करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, '' आता पाहिजे तेथे चिखल करा आणि  कमळ फुलवा, असे आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झाले आहे. सत्तेची हाव काशी असते व मित्राला कसे डावलले जाते हे ही मी पाहिले आहे. आता महाआघाडीत आमचे आवाज वेगवेगळे असले तरी आमच्यात एकमत आहे एवढे नक्की, असा चिमटा त्यांनी भाजपाला काढला. ''नोटाबंदी आणि  उद्योग बुडाले. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करेल याचा विश्वास आहे. शिक्षण केजी टू पीजी बदलले पाहिजे. त्यात नोकरीची हमी हवी. डिजिटल एज्युकेशन गावपातळीवर न्यावे लागेल,''असे मतही आदित्य ठाकरे यांनी मांडले. हे वचनपूर्ती सरकार आहे. राज्यपालांचे भाषण लहान असले तरी त्यात कुठेही जुमला नाही. आमचा महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम असला तरी कॉमन मॅक्सिमम प्रोग्रेस हे ध्येय आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण