शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

धरणांमध्ये अवघा ६० टक्के पाणीसाठा, मराठवाड्यावर जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 03:53 IST

राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे.

पुणे : राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे. त्यावरच पिण्यासाठी, शेती व उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान प्रशासनावर असणार आहे. मराठवाड्यात तर केवळ २३.७५ टक्के साठा असल्याने आवर्षणाचे संकट गडद बनले आहे.राज्यातील ३ हजार २६६ लहानमोठ्या धरणांची ४८ हजार ६३० दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असून, उपयुक्त पाणीसाठा ४०हजार ८२८ दशलक्ष घनमीटर आहे. यंदा २६ आॅक्टोबर अखेरीस धरणांमध्ये अवघा २४ हजार ८७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे आणि कोकण विभागात तुलनेने पावसाची स्थिती अधिक चांगली आहे. मराठवाड्याची उपयुक्त पाण्याची क्षमता ७ हजार ३७४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १ हजार ७५१ दशलक्ष घनमीटर (३२.७५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी पाणीसाठ्याचे प्रमाण ७० टक्के होते. नाशिकची क्षमता ५ हजार ९३४ दशलक्ष घनमीटर असून, ३ हजार ७९९ (६४ टक्के), तर नागपूर विभागाच्या ४ हजार ६०७ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १ हजार ७४३ दशलक्ष घनमीटर (३७.८४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये गेल्यावर्षी ८४.२८ आणि नागपूरमध्ये ४२.२१ टक्के पाणीसाठा होता.>राज्यातील प्रमुख धरणांची स्थितीधरण उपयुक्त साठा जलसाठ्याची गेल्यावर्षीची(दशलक्ष घनमीटर) टक्केवारी टक्केवारीतिल्लारी-सिंधुदूर्ग ३८६ ८६.२१ ९५.३२गोसीखुर्द-भंडारा ३७५ ५०.६६ २०.३८तातलाडोह-नागपूर १५० १४.७५ ३३.९७निम्न वर्धा ५७ २६.२८ ५८.८२भंडारदरा-अहमदनगर २४९ ८१.८३ १००मुळा-अहमदनगर ४१५ ६८.२२ १००गिरणा-नाशिक २४६ ४६.९४ ७१.७७दूधगंगा-कोल्हापूर ६४० ९४.२४ १००राधानगरी-कोल्हापूर २०५ ९३.१८ ९४.४२डिंभे-पुणे ३२२ ९१ १००पवना-पुणे २१७ ७९ ८७.८९पानशेत २८५ ९४.५४ १००भाटघर ६५७ ९८.७७ १००वरसगाव ३५९ ९८.९७ १००कोयना २४२० ८५.३६ ९९.१६उजनी १३८३ ९१.१८ १००

टॅग्स :Damधरण