शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

धरणांमध्ये अवघा ६० टक्के पाणीसाठा, मराठवाड्यावर जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 03:53 IST

राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे.

पुणे : राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे. त्यावरच पिण्यासाठी, शेती व उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान प्रशासनावर असणार आहे. मराठवाड्यात तर केवळ २३.७५ टक्के साठा असल्याने आवर्षणाचे संकट गडद बनले आहे.राज्यातील ३ हजार २६६ लहानमोठ्या धरणांची ४८ हजार ६३० दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असून, उपयुक्त पाणीसाठा ४०हजार ८२८ दशलक्ष घनमीटर आहे. यंदा २६ आॅक्टोबर अखेरीस धरणांमध्ये अवघा २४ हजार ८७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे आणि कोकण विभागात तुलनेने पावसाची स्थिती अधिक चांगली आहे. मराठवाड्याची उपयुक्त पाण्याची क्षमता ७ हजार ३७४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १ हजार ७५१ दशलक्ष घनमीटर (३२.७५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी पाणीसाठ्याचे प्रमाण ७० टक्के होते. नाशिकची क्षमता ५ हजार ९३४ दशलक्ष घनमीटर असून, ३ हजार ७९९ (६४ टक्के), तर नागपूर विभागाच्या ४ हजार ६०७ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १ हजार ७४३ दशलक्ष घनमीटर (३७.८४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये गेल्यावर्षी ८४.२८ आणि नागपूरमध्ये ४२.२१ टक्के पाणीसाठा होता.>राज्यातील प्रमुख धरणांची स्थितीधरण उपयुक्त साठा जलसाठ्याची गेल्यावर्षीची(दशलक्ष घनमीटर) टक्केवारी टक्केवारीतिल्लारी-सिंधुदूर्ग ३८६ ८६.२१ ९५.३२गोसीखुर्द-भंडारा ३७५ ५०.६६ २०.३८तातलाडोह-नागपूर १५० १४.७५ ३३.९७निम्न वर्धा ५७ २६.२८ ५८.८२भंडारदरा-अहमदनगर २४९ ८१.८३ १००मुळा-अहमदनगर ४१५ ६८.२२ १००गिरणा-नाशिक २४६ ४६.९४ ७१.७७दूधगंगा-कोल्हापूर ६४० ९४.२४ १००राधानगरी-कोल्हापूर २०५ ९३.१८ ९४.४२डिंभे-पुणे ३२२ ९१ १००पवना-पुणे २१७ ७९ ८७.८९पानशेत २८५ ९४.५४ १००भाटघर ६५७ ९८.७७ १००वरसगाव ३५९ ९८.९७ १००कोयना २४२० ८५.३६ ९९.१६उजनी १३८३ ९१.१८ १००

टॅग्स :Damधरण