शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

१४५ शहरांतील प्रकल्पांना २८,३१५ कोटी मंजूर; महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 07:45 IST

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबविणार आहे.

नगरांच्या विकासासाठी अमृत २.० अभियानांतर्गत १४५ शहरांमधील २८ हजार ३१५ कोटींचे ३१२ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यात पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सरोवर पुनरुज्जीवन आणि हरितक्षेत्र विकास प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबविणार आहे. यातून पाणीपुरवठा, मलनिस्सारण यांबरोबरच रेल्वे ओव्हरब्रिज, प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे करणार आहोत.

- महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किमतीच्या ५० ते ९५ टक्के निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

पाणीपुरवठाnसन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला ३ हजार ८७५ कोटी रुपयांची तरतूद.nदरवर्षी सुमारे २५ हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड करणार.nजलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ५ हजार ७०० गावांमधील १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजुरी.

पर्यावरणnसन २०२४-२५ या वर्षासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला २४५ कोटी रुपये.nवन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये - मृद व जलसंधारण विभागास ४,२४७ कोटी रुपयांची तरतूद.

महिला व बालविकासाला प्राधान्यबिजली चमकती हैे तो आकाश बदल देती है, आंधी उठती हैं तो दिन रात बदल देती है जब गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है अशी कविता वाचत अजित पवार यांनी  महिला आणि मुलींसाठीच्या योजना जाहीर केल्या.मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांची रिक्त पदे भरणार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्रे उभारणार, दहा मोठ्या शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार

वृक्षलागवड दरवर्षी सुमारे २५ हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून त्यासाठी तरतूद केली आहे.बांबूची लागवड अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्याची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा