शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

'महाराष्ट्रात 2200 कारखाने बंद, बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:58 IST

सध्या कमाई कुणाची होतंय? कामगार, मजूर, शेतकरी देशोधडीला लागला असून सरकमधील मंत्रीगणांचा विकास होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील बारड येथे भोकर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेला संबोधित करताना, ज्योतिरादित्य यांनी मराठीतून सुरुवात केली. मराठीतून सुरुवात केल्यानंतर माझे आणि तुमचे, माझे आणि महाराष्ट्राचे कौटुंबिक संबंध आहेत. देशातील काही मातींशी माझा संबंध असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीशी माझा संबंध असल्याचे शिंदेंनी म्हटले.

ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी बारड येथील सभेत अशोक चव्हाण यांचे कौतुक करत ते जनसेवक असल्याचे म्हटले. राजकारणापेक्षा जनसेवेला चव्हाण कुटुंबीयांना प्राधान्य दिलंय. आज मी ज्या माणसाच्या प्रचारासाठी आलोय, त्यांचं मन आणि बुद्धी दोन्हीही दुधाप्रमाणे पांढरंशुभ्र असल्याचं शिंदेंनी म्हटलं. भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. तर, पाण्याच्या नावावरुनही राजकारण करण्यात येत आहे. गेल्या 5 वर्षात औद्योगिकरणाचा दर 50 टक्क्यांनी घसरला असून 2 हजार दोनशे कारखाने, पुण्यापासून मुंबईपर्यंत, मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत बंद झाले आहेत, या कारखान्यांना टाळे लागल्याचं ज्योतिर्रादित्य शिंदेंनी सांगिलंय. 

सध्या कमाई कुणाची होतंय? कामगार, मजूर, शेतकरी देशोधडीला लागला असून सरकमधील मंत्रीगणांचा विकास होत आहे. भाजपा सरकारमुळे साक्षर तरुणाचे पदवीचे प्रमाणपत्र हे बेरोजगारीच्या प्रमाणपत्रात बदलले आहे, असा आरोप शिंदेंनी केला. बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली असून शिपायाच्या नोकरीसाठी पदवी आणि पदव्युत्तर तरुणांना अर्ज करावा लागत असल्याचं शिंदेंनी म्हटलं.  दरम्यान, घासल्याशिवाय धार नाही तलावारीच्या पातीला आणि अशोक चव्हाणांशिवाय पर्याय नाही बारडच्या मातीला, अशी एका वाक्यातील घोषणा देऊन ज्योतिर्रादित्य शिंदेंनी आपल्या भाषणाची सांगता केली.  

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणbhokar-acभोकरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक