शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

'महाराष्ट्रात 2200 कारखाने बंद, बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:58 IST

सध्या कमाई कुणाची होतंय? कामगार, मजूर, शेतकरी देशोधडीला लागला असून सरकमधील मंत्रीगणांचा विकास होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील बारड येथे भोकर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेला संबोधित करताना, ज्योतिरादित्य यांनी मराठीतून सुरुवात केली. मराठीतून सुरुवात केल्यानंतर माझे आणि तुमचे, माझे आणि महाराष्ट्राचे कौटुंबिक संबंध आहेत. देशातील काही मातींशी माझा संबंध असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीशी माझा संबंध असल्याचे शिंदेंनी म्हटले.

ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी बारड येथील सभेत अशोक चव्हाण यांचे कौतुक करत ते जनसेवक असल्याचे म्हटले. राजकारणापेक्षा जनसेवेला चव्हाण कुटुंबीयांना प्राधान्य दिलंय. आज मी ज्या माणसाच्या प्रचारासाठी आलोय, त्यांचं मन आणि बुद्धी दोन्हीही दुधाप्रमाणे पांढरंशुभ्र असल्याचं शिंदेंनी म्हटलं. भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. तर, पाण्याच्या नावावरुनही राजकारण करण्यात येत आहे. गेल्या 5 वर्षात औद्योगिकरणाचा दर 50 टक्क्यांनी घसरला असून 2 हजार दोनशे कारखाने, पुण्यापासून मुंबईपर्यंत, मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत बंद झाले आहेत, या कारखान्यांना टाळे लागल्याचं ज्योतिर्रादित्य शिंदेंनी सांगिलंय. 

सध्या कमाई कुणाची होतंय? कामगार, मजूर, शेतकरी देशोधडीला लागला असून सरकमधील मंत्रीगणांचा विकास होत आहे. भाजपा सरकारमुळे साक्षर तरुणाचे पदवीचे प्रमाणपत्र हे बेरोजगारीच्या प्रमाणपत्रात बदलले आहे, असा आरोप शिंदेंनी केला. बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली असून शिपायाच्या नोकरीसाठी पदवी आणि पदव्युत्तर तरुणांना अर्ज करावा लागत असल्याचं शिंदेंनी म्हटलं.  दरम्यान, घासल्याशिवाय धार नाही तलावारीच्या पातीला आणि अशोक चव्हाणांशिवाय पर्याय नाही बारडच्या मातीला, अशी एका वाक्यातील घोषणा देऊन ज्योतिर्रादित्य शिंदेंनी आपल्या भाषणाची सांगता केली.  

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणbhokar-acभोकरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक