शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

दहावी, बारावी फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 2:24 AM

विभागीय मंडळ : १० मिनिटांहून अधिक विलंब झाल्यास परीक्षा देता येणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी बसवायचे आहेत, १३ वा विद्यार्थी हा दुसऱ्या वर्गात बसविण्याची व्यवस्था केंद्रप्रमुखांनी करावी, अशा सूचना विभागीय मंडळांनी फेरपरीक्षेच्या शाळांच्या केंद्रप्रमुखांना दिल्या.मुंबई विभागीय मंडळाकडून फेरपरीक्षा पार पडणार आहेत. तेथील केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत अर्धा तास विद्यार्थी उशिरा पोहोचल्यास त्याला परीक्षा देण्याची परवानगी होती, मात्र या परीक्षेला केवळ १० मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यालाच परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकेल.प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क लावणे बंधनकारक असून सुरक्षितता व स्वच्छतेच्या इतर सुविधांसाठी केंद्रांना मंडळाकडून २००० रुपये अग्रीम रक्कम देण्यात येईल. केंद्रातील प्रवेश आणि बाहेर जाण्याचे नियोजन करताना विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फेरपरीक्षेच्या वेळी पोलीस बंदोबस्त नेहमीसारखाच कडक असणार असून केंद्रप्रमुखांनी उपस्थिती, गैरहजर, गैरप्रकार, संसर्गित विद्यार्थी रुग्ण या सर्वांची नोंद व माहिती ऑनलाइन करून ती लगेच मंडळांना कळवायची आहे.रनर केंद्रावरच थांबणारल्ल दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कस्टोडियनकडून प्रत्येक शाळेतप्रश्नपत्रिकांचे संच पोहोचवणारे रनर केवळ केंद्रांवरील बैठक व्यवस्था पाहणार आहेत.ल्ल प्रश्नपत्रिका दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत संबंधित केंद्रातच ते थांबतील. यामुळे पेपरफुटीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला.साहित्य अपुरे पडण्याची भीतीमंडळाकडून फेरपरीक्षा केंद्रावर प्रत्येकी १०० ते ११० विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझरचे ५ लीटरचे कॅन, २ थर्मल गन, दोन हँड्स स्प्रे देण्यात येतील. फेरपरीक्षा १० दिवस असेल. त्यामुळे इतक्या दिवसांसाठी हे साहित्य पुरेसे होईल का, असा प्रश्न केंद्रप्रमुखांना पडला आहे.

टॅग्स :examपरीक्षा