ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नव्या बीएनएस कायद्यानुसार शिक्षा करण्यात आलेले हे पहिले असे प्रकरण आहे ज्यात दोषीला तीन वेगवेगळ्या कलमांखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
हरेंद्र मौर्य यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, पत्नी आणि २ मुलींच्या मारहाणीमुळेच त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला का या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा आणि लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ही माहिती दिली. ...