शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

'क्रिकेटमध्ये धोनी, तर राजकारणात राहुल गांधी...'! प्रचार सभेत राजनाथ सिंहांची जोरदार फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 11:43 IST

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी एका प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, त्यांना भारतीय राजकारणातील 'सर्वश्रेष्ठ फिनिशर' म्हटले आहे. तसेच त्यांची तुलना माजी भारतीय क्रिकेट माही अर्थात महेंद्र सिंह धोनीसोबत केली आहे. 

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. नेतेमंडळी एक-मेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी एका प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, त्यांना भारतीय राजकारणातील 'सर्वश्रेष्ठ फिनिशर' म्हटले आहे. तसेच त्यांची तुलना माजी भारतीय क्रिकेट माही अर्थात महेंद्र सिंह धोनीसोबत केली आहे. 

यावेळी, राजनाथ सिंह यांनी उपस्थित जनतेला विचारले क्रिकेटमधील सर्वात चांगला फिनिशर कोन? यावर जनतेतून आवाज आला 'धोनी'. यावर राजनाथ सिंह म्हणाले, 'जर कुणी आम्हाला विचारले की, भारतीय राजकारणातला सर्वात चांगला फिनिशर कोन? तर आम्ही सांगू राहुल गांधी. यामुळेच तर अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.'

भ्रष्टाचार आणि काँग्रेसचे अतूट नाते -मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, 'भ्रष्टार आणि काँग्रेसचे अतूट नाते आहे. एक गाणे होते, 'तू चल मैं आई...' असेच नाते भ्रष्टाचार आणि काँग्रेसचे आहे. भ्रष्टाचार म्हणतो, 'ए काँग्रेस तू चल मैं आई'. आपण बघितलेच असेल, जेथे काँग्रेस आली, तेथे भ्रष्टाचारही पोहोचला. अधिकांश काँग्रेस सरकारांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारातील कुण्याही मंत्र्याविरोधात, असे आरोप लागले नाही."

भारत 2045 पर्यंत होणार महासत्ता -राजनाथ सिंह म्हणाले, भारत 2045 पर्यंत महासत्ता होईल. काँग्रेसने सत्तेत असताना अनेक आश्वासने दिली, ती आंशिकदृष्ट्याजरी पाळली गेली असती तर भारत फार पूर्वीच एक शक्तीसंपन्न देश बनला असता. मात्र, दुसरीकडे भाजपने दहा वर्षांत जी आश्वासने दिली, ती सर्वच्या सर्व पूर्ण केली आहेत.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसCorruptionभ्रष्टाचार