किशिदा यांच्या वक्तव्यानंतर काही तास उलटत नाहीत तोच, म्हणजे त्यानंतर दोनच दिवसांनी, २५ जानेवारी रोजी दक्षिण कोरियाच्या सरकारनं चिंताक्रांत स्वरात सांगितलं. ...
बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की, आपण भात खाल्ला पाहिजे का? किती भात खावा?, दिवसातून किती वेळा भात खाऊ शकतो?, दिवसातून दोनदा भात खाणे योग्य की अयोग्य? य़ाविषयी सविस्तर माहिती घेऊ. ...
रेडिएशन थेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशींवर क्ष किरण सोडून नष्ट केले जातात किंवा त्याची वाढ थांबवितात. मात्र या पद्धतीत कॅन्सरच्या पेशींच्या आजूबाजूच्या चांगल्या पेशींवर सुद्धा हे क्ष किरण गेल्याने चांगल्या पेशी नष्ट होतात. ...
जगभरात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असले तरी तरुण वयात हृदयविकार होणे हे चिंतेच कारण झाले आहे. खरे तर हा आजार योग्य जीवनशैलीने दूर करण्यासारखा आहे. ...
Urinating After Meal : जेवण झाल्यावर लगेच लघवीला जाणं आरोग्यासाठी अनेकदृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेद डॉक्टर वैद्य मिहिर खत्री यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ...