बर्फी म्हटलं की, सर्वांच्या तोंडी नाव येतं ते म्हणजे काजू कतलीचं. प्रत्येकाला आवडणारी ही काजू कतली उत्तर भारतातील प्रसिद्ध मिठाई आहे. एखाद्या समारंभासाठी किंवा फेस्टिव्ह सिझनसाठी अनेकदा काजू कतली घरी आणण्यात येते. ...
आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु, दररोज उन्हामध्ये फिरल्याने किंवा प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेचा मूळ रंग नाहीसा होतो. यामुळे त्वचा काळपट दिसू लागते. ...
आरोग्य चांगलं राखण्यामागे आपण सेवन करत असलेल्या आहाराचा फार मोठा वाटा असतो. पौष्टीक आहाराअभावी अनेक लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. त्यामुळे आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं असतं. ...
वेगवेगळ्या शोधांमधून हे स्पष्ट झालं आहे की, आनंदी वैवाहीक जीवन जगणारे लोक जास्त निगोरी आणि फिट राहतात. पण याच्या मागचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का? ...
अनेकदा एखाद्या ट्रिपचा प्लॅन म्हटलं की आपण महाराष्ट्राबाहेरील किंवा विदेशातील ठिकाणांचा विचार करतो. महाराष्ट्रातील शहरांबाबत झालचं तर मग मुंबई, पुणे यांसारख्या शहरांचाच विचार येतो. ...