लग्नानंतर जबाबदारी वाढल्यामुळे पती-पत्नीच्या स्वभावामध्ये काही बदल होतात. प्रियकर-प्रेयसी असताना ज्या गोष्टी मस्करीमध्ये घेतल्या जात होत्या. त्याच विषयांवर दोघेही नंतर गंभीर होतात. ...
माणसं प्रेमात पडतात पण सर्वच जण प्रेमात यशस्वी ठरत नाहीत. प्रेमात यशस्वी होण्यासाठी दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम आणि आदराची भावना असणे आवश्यक असते. ...
तुमच्या पाहण्यात अशी अनेक जोडपी असतील जी लग्नानंतर काहीवर्षातच विभक्त होण्याचा निर्णय घेतात. या जोडप्याच्या घटस्फोटामागे प्रेमाचा अभाव हे एकमेव कारण नसते. ...