लग्न करण्याआधी आपण व्यक्ति, पैसा आणि कुटुंब पाहतो. बहुतेकदा लव्ह मॅरेजमध्ये आपण जोडीदाराच्या प्रेमात इतके बुडून जातो कि, अनेक महत्वाच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतो आणि नंतर पश्चातापाची वेळ येते. ...
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवणच्या कामाला डोंबिवली रेल्वे स्थानकात सुरुवात झाली आहे. फलाट क्रमांक २ वरील कामाला आठवडाभर सुरुवात झाली आहे. त्या कामासाठी स्थानकात आणलेल्या सामानाचा धुरळा उडाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. ...
लग्नानंतर जबाबदारी वाढल्यामुळे पती-पत्नीच्या स्वभावामध्ये काही बदल होतात. प्रियकर-प्रेयसी असताना ज्या गोष्टी मस्करीमध्ये घेतल्या जात होत्या. त्याच विषयांवर दोघेही नंतर गंभीर होतात. ...
माणसं प्रेमात पडतात पण सर्वच जण प्रेमात यशस्वी ठरत नाहीत. प्रेमात यशस्वी होण्यासाठी दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम आणि आदराची भावना असणे आवश्यक असते. ...