शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

दुर्दैवी ! मिरगीच्या झटक्याने पुलावरून खाली पडला गतिमंद तरुण; काही कळायच्या आत झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 7:30 PM

तळेगावकडुन पानगावकडे पायी चालत जात असताना तो रेणानदीच्या पुलावर बसला होता

पानगाव (जि.लातूर) : येथून जवळच असलेल्या तळेगाव ता. अंबाजोगाई येथील एका ३२ वर्षीय गतिमंद तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. 

पानगाव-बर्दापूर रस्त्यावरील रेणा नदीच्या पुलावर ही घटना घडली असून याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेणापूर पोलिसांनी सांगितले, गणेश बालासाहेब गायकवाड (३२ रा.तळेगाव) हा तरुण गतिमंद होता. त्यास फिट (फेफरे) येत होते .तो दररोज तळेगाव येथून पानगाव येथे पायी ये जा करत होता. 

रविवारी तळेगावकडुन पानगावकडे पायी चालत जात असताना तो रेणानदीच्या पुलावर बसला असता त्यास फिट(फेफरे)आल्याने तो पाण्यात पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती श्रीकांत बालासाहेब गायकवाड यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात दिली. यावरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ.आनंद कांबळे, नामदेव सारुळे हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूर