शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

माणुसकीच्या भावनेतून एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा; अजित पवार यांचे संपकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 19:08 IST

राज्यात गत दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या संपाबाबत ते म्हणाले, एसटी ग्रामीण भागातील महत्वाचं वाहतुकीचे साधन आहे.

लातूर : दाेन पावलं सरकार मागे घेत आहे, दाेन पावलं संपकरी एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनी आले पाहिजे, महाराष्ट्र सर्वांचाच असून, माणुसकीच्या भावनेतून संप घ्यावा, असे अवाहन लातूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.शनिवारी लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बाेलत हाेते.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसाेडे, आ. धीरज देशमुख, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी ओमायक्राॅनसह इतर विषयांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला.

राज्यात गत दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या संपाबाबत ते म्हणाले, एसटी ग्रामीण भागातील महत्वाचं वाहतुकीचे साधन आहे. सध्या शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील काहीना रुग्णालयात नियमित उपचारासाठी जावे लागते. अशावेळी सुरु असलेल्या संपामुळे त्यांची नाहक पिळवणूक हाेते. आपल्या सर्वांचाच महाराष्ट्र आहे. माणुसकीच्या भावनेतून एसटी संपकरी कामगार, कर्मचाऱ्यांनी दाेन पावलं मागे येत संप मागे घ्यावा.

इतर राज्याच्या बराेबरीचा निर्णय...

महाविकास आघाडीतील सर्वांनी, एसटी बाेर्डाने प्रयत्न करुन, महाराष्ट्राच्या आजूबाजुला असलेल्या राज्यांच्या बराेबरीने कर्मचाऱ्यांना आणण्याचा प्रयत्न केला आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात राज्याच्या धर्तीवर निर्णय घेण्यात आले आहेत. आता संपकरी कर्मचारी, एसटीच्या कामगारा संघटनांनी संप मागे घेत, प्रवासी सेवा दिली पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAjit Pawarअजित पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार